तो भेटायला येणार म्हणून ती ही आतुरतेने वाट पाहत असते.तेवढ्यात तो येतो.तीला तिच्या भावना दाबता येत नाहीत.मग ती हक्काने बोलते.पण तो येतो एक कर्तव्य म्हणून....फॉरमॅलिटी म्हणून...तो गळ्याला बळच लावून घेतो.पण जिवाला जीव लागत नाही... फक्त शरीराला शरीराचा स्पर्श झाला.आणि तो गेला निघून... भावना हीन...ती ओळखून घेते आणि बसते मग उदास होऊन...तिच्या पुर्वीच्या त्याला आठवत....तो बदललेला असतो खूप तिच्याही येतं लक्षात पण काय करणार? ती हरवून बसलेली असते कायम त्याच्यात...भावनांचं घर बांधून....तिचं आणि त्याचं पहिलं वहीलं प्रेम आठवत.
मिनाक्षी नागराळे वाशिम...
No comments:
Post a Comment